आजच्या काळात ऍलोपॅथीच्या औषधाने झटपट आराम पडतो परंतु त्याचे दुष्परिणाम (साईड इफेक्ट) खूप असतात. त्याला घरगुती औषधी (आयुर्वेदीक) शिवाय दुसरा पर्याय नाही. वरकरणी अत्यंत किरकोळ वाटणाऱ्या पण १०० टक्के गुण देणाऱ्या औषधींची माहिती या सदरात संग्रहीत केलेली आहे.
फळांचे औषधी उपयोग
आंबा वैशाख व ज्येष्ठातच खावा :
आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे.
तुळस
तुळस ही चवीस तिखट, पचल्यानंतरही तिखट, उष्ण, हलकी, कोरडी, तीक्ष्ण, शरीरातील प्रत्येक कणापर्यंत तात्काळ पोहोचणारी असते.
‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याहीक्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाहीह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पाहात असतात.